तेलंगणाप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करा; नाना पटोले यांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकऱ्याला अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतमालाला भाव नाही, शेतीला लागणारे बि-बियाणे, खते व कृषी

Read more

फडणवीसांच्या खास माणसाकडून ठाकरें-पवारांना अडकवण्यासाठी ऑफर; अनिल देशमुखांचे गंभीर आरोप

मुंबई : मला उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी पैसे मागितले असं आरोप करण्यास सांगण्यात आलं होतं.. मी तो आरोप केला

Read more

अटक वॉरंटवरून मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप, म्हणाले…

पुणे : मनोज जरांगे-पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. २०१३ मधील एका प्रकरणात हे अटक वॉरंट जारी करण्यात

Read more

जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित; सरकारला 13 ऑगस्टपर्यंत दिला वेळ

जालना : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी आक्रमक भूमिका घेतलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले

Read more

अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळालं?, देवेंद्र फडणवीस म्हणाले…

मुंबई – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज एनडीए सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात

Read more

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी, गुरुवारी ‘या’ भागात पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे : पुण्यात सध्या पावसाचा जोर वाढला आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये चांगला पाऊस होत असल्याने पुणेकरांच्या पाण्याची चिंता

Read more

केंद्रीय अर्थसंकल्पावर नाना पटोले यांची टीका, म्हणाले…

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात फक्त मोठमोठे आकडे व आकर्षक घोषणा आहेत, कोणतेही धोरण आणि

Read more

अतिक्रमणावरील कारवाईचे सत्र सुरूच, कोंढवा खुर्द, कौसरबाग परिसरातील बेकायदा बांधकाम हटवले

पुणे : महापालिकेचे अतिक्रमणावरील कारवाईचे सत्र सुरूच असून, सोमवारी (दि. २२) कोंढवा खुर्द मुख्य रस्ता, कौसरबाग परिसर, वडगाव, धायरी परिसरात

Read more

अर्थसंकल्पात शेतीकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा; कृषी क्षेत्रासाठी तब्बल ‘इतक्या’ कोटींची तरतूद

नवी दिल्ली – आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या केंद्रीय अर्थसंकलपात शेतकरी वर्ग सरकारकडून मोठ्या अपेक्षा ठेवून आहे. अशातच आता अर्थमंत्री निर्मला

Read more

धाराशिवमध्ये मराठा समाज आक्रमक, जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ जलसमाधी आंदोलन

धाराशिव – सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसह विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला १३ जुलैपर्यंतचा वेळ दिला होता. मात्र, सरकारला त्यांच्या

Read more

You cannot copy content of this page