नोकरी लावण्याच्या आमिषाने अनेकांची फसवणूक; तब्बल ‘इतके’ लाख रुपये उकळले

पुणे : पुण्यात फसवणूकीचे सत्र सुरूच आहे, सायबर चोरट्यांकडून आमिष दाखवून फसवणूक केली जात आहे, अशातच आता कमांड हॉस्पिटलमध्ये विविध

Read more

छत्रपतींचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळतो ही लाजिरवाणी बाब : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या माध्यमातून राजकीय इव्हेंट करत सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटनाचा घाट घातला

Read more

लातूर हादरलं ! 70 वर्षीय महिलेवर अत्याचार करून केली हत्या; 3 दिवस मृतदेह घरातच

लातूर : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात एकानंतर एक विकृत मनोवृत्तीच्या घटना घडण्याचं सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. अशातच

Read more

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा गळा दाबला अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे, अशातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कौटुंबिक

Read more

पुण्यात तरुणीच्या खुनाचा भयंकर प्रकार; डोके, हात, पाय कापून धड नदीपात्रात फेकले

पुणे – गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महिलांवरील अत्याचाराच्या भयानक घटना समोर येत आहेत. तरुणीपासून ते वृद्ध महिलांपर्यंत जे अत्याचार होत

Read more

बदलापूर प्रकरणात सत्ताधारी आमदाराचं संतापजनक वक्तव्य, म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी काय…

बुलढाणा : बदलापूरच्या शाळेत झालेल्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. बदलापूरच्या नागरिकांनी थेट रेल रोको करत आरोपीला फाशीची

Read more

रासपचे अध्यक्ष जानकर यांना एकाने शिविगाळ केल्याचा आरोप; शहराध्यक्ष बालाजी पवार आक्रमक

पुणे : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नावाने शिविगाळ केल्याचा आरोप रासपचे पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांनी केला

Read more

पुण्यात डिलिव्हरी बॉयने केला मित्राचा खून, कारण वाचून बसेल धक्का

पुणे – पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रेनकोटवरुन झालेल्या वादातून डिलिव्हरी बॉयने मित्राचीच हत्या केल्याची घटना घडली आहे.

Read more

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला; विरोधक आक्रमक

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे. ४

Read more

मुंबई-गोवा महामार्गावरुन नाना पटोलेंचा सरकारवर आरोप, म्हणाले…

मुंबई – महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडला आहे. असंवैधानिक शिंदे फडणवीस सरकारच्या काळात गुंडांना सरकारी आशिर्वाद मिळत असल्याने गुन्हेगारांची हिम्मत

Read more

You cannot copy content of this page