ऑलिम्पिक पदक विजेता नेमबाज स्वप्निल कुसळे परतला भारतात; दगडूशेठ गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन

पुणे – महाराष्ट्राच्या कोल्हापूर येथील स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्राँझपदक मिळविले आहे. ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री-पोझिशनमध्ये त्यांना हे

Read more

पूजा खेडकरच्या वडिलांच्या अडचणी वाढणार, तहसीलदाराने दिली तक्रार

पुणे : गल्लीपासून दिल्लीपर्यत चर्चेत आलेल्या पूजा खेडकरच्या अडचणी वाढल्या आहेतच. मात्र आता तिचे वडिल दिलीप खेडकरांच्या देखील अडचणी वाढण्याची

Read more

गुलाबी जॅकेट आणि गुलाबी बस; विधानसभेनिमित्त अजित पवारांची जन सन्मान यात्रा

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्यावतीने राज्यात जनसन्मान यात्रेची सुरुवात दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून गुरुवारपासून होत आहे. उपमुख्यमंत्री

Read more

विनापरवानगी झाड तोडल्यास भरावे लागतील 50 हजार रुपये; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई : विना परवानगी झाड तोडल्यास आता ५० हजार रुपये दंड होणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या

Read more

महिलांसाठी खुशखबर ! लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता ‘या’ तारखेला येणार

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुती सरकारने जाहीर केली. या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसादही मिळाला. जवळपास दोन कोटी पेक्षा

Read more

शरद पवार गटाची ‘या’ तारखेपासून ‘शिवस्वराज्य यात्रा 2’; जयंत पाटलांची घोषणा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी आपल्या पक्षाच्या ‘शिवस्वराज्य यात्रा-2’ ची घोषणा केली. ही

Read more

ड्रायव्हर नसतानाही टेम्पो रिव्हर्सने सुसाट; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे : पुण्यात अपघाताच सत्र सुरुच आहे, दररोज अपघाताच्या वेगवेगळ्या भागात घटना घडत आहेत. असं असतानाच आता पुण्यातून धक्कादायक बातमी

Read more

पंढरपूरच्या भीमा नदीतील पाणी पातळी झाली कमी, पुराचा धोका टळला

पंढरपूर : पंढरपूरच्या भीमा नदीची वाढलेली पाणी पातळी आता ओसरायला सुरुवात झाली आहे. पंढरपुरातील पाणी पातळी काल मध्यरात्रीपासून कमी होत

Read more

आंतराष्ट्रीय खेळात भारतासाठी कांस्यपदक मिळवल्याबद्दल दिया कनवाडीयाचा सत्कार

सन २०२४ चायना येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धैमध्ये भारतासाठी कांस्यपदक मिळविल्या बद्धल लोकनेते भगवानराव वैराट यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा

Read more

महाराष्ट्रात आरक्षणाचा पेच भाजपामुळेच, पंतप्रधानांनी पुढाकार घेऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवावा : नाना पटोले

मुंबई : राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नाचा पेच हा भारतीय जनता पक्षाने निर्माण केला आहे. २०१४ साली देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा, धनगर,

Read more

You cannot copy content of this page